नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म स्वाध्याय

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान

सूर्य, चंद्र व पृथ्वी स्वाध्याय

सूर्य चंद्र व पृथ्वी स्वाध्याय इयत्ता सातवी भूगोल

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय इयत्ता सातवी प्रश्न. 1. खालील तक्ता पूर्ण करा. उत्तर : प्रश्न. 2. म्हणजे काय ? 1) बुद्रुक – उत्तर : बुद्रुक म्हणजे मूळ गाव होय. 2) बलुतं – उत्तर : गावात कारागीर जी सेवा देत असत, त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. त्यास बलुतं असे म्हणतात. 3) … Read more

लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत

लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत. उत्तर : हे विधान चूक आहे. कारण i) लॅक्टोबॅसिलाय हे आयताकृती आकार दिसणारे असणारे विनाॅक्सी जीवाणू उपयोगी आहेत.  ii) हे उपयुक्त जीवाणू दुधाचे दह्यात रूपांतर करतात तसेच किण्वन प्रक्रियांत त्यांचा वापर केल्या जातो.  iii) अनेक पदार्थाच्या निर्मितीत यांचा वापर केल्या जातो. उदा. दुग्धजन्य पदार्थ, मद्यार्क, पाव, सिडार, कोको, प्रोबायोटिक पदार्थ … Read more

संविधानाची उद्देशिका स्वाध्याय

संविधानाची उद्देशिका स्वाध्याय संविधानाची उद्देशिका स्वाध्याय इयत्ता सातवी संविधानाची उद्देशिका स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र प्रश्न. 1. शोधा आणि लिहा.  उत्तर : 1) देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे.  उत्तर : बंधुभाव 2) राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे.  उत्तर : लोकशाही 3) उद्देशिकेलाच म्हटले जाते.  उत्तर : सरनामा 4) सर्व धर्माना समान मानणे.  उत्तर … Read more

मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली

मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली.  उत्तर : मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली हे पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येईल. i) सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्युरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाच्या उत्क्रांतीस सुरुवात झाली असावी.  ii) त्यानंतर 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा … Read more

राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली

विधाने सकारण स्पष्ट करा. राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली.  उत्तर :  पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगारवर्गाची वाढ झाली. कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या इ. उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या संघटना आपआपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील होत्या, पण त्यात एकत्रित अशी संघटना शक्ती नव्हती. तेव्हा राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता वाटू लागली.